नाशिक (प्रतिनिधी): आज समाजात आर्थिक, राजकीय विषमता निर्माण झाली ही आहे ही विषमता दूर करण्यासाठी धर्मदाय संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. धर्मदाय संस्थांनी केवळ एमपीटी ॲक्ट नुसार मर्यादित काम करावे असे नाही तर लोक कल्याणासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि हेच […]