धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. कळंब तालुक्यामध्ये इटकूर गावातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तर विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, […]