नाशिक : विल्होळी येथील चव्हाण व भावनाथ कुटुंबिय आणि शेतकरी बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी रहिवाश्यांकडून केली जात होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पिंजरा लावला असता त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. […]