गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा काश्मीर मधील हिंदू पंडीतावर अतिरेकी हल्ले होत आहेत,त्यात अनेक हिंदू वर भरदिवसा गोळ्या घालून हत्या होत आहेत, ३७० कलम हटवून उदो उदो करणार्या भाजपाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना सदर प्रकरण हाताळता आले, नाहीत, काश्मीर मध्ये कायदा सुव्यवस्थेचे […]