गो. य. पाटील विद्यालयात वार्षिक गुणगौरव समारंभ जळगाव निबायतीः ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परिक्षेत यशस्वी होत आहेत. अपयशाने खचून जाऊ नका. सकारात्मक जीवन जगा, जिद्द व चिकाटीने यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन कवी राजेंद्र दिघे यांनी केले. […]