नाशिक :- शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन परिवर्तन यात्रा सुरु केली असून येत्या दि.१६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात सहा ठिकाणी संपर्क यात्रेच्या भव्य सभा पार […]