ताज्या बातम्या

पुढच्यावेळी विरोधकांना विमानाला बांधून पाकिस्तानमध्ये नेलं पाहिजे- व्ही. के. सिंह

Views: 177
0 0
Read Time:1 Minute, 2 Second

Loading

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईवेळी किती दहशतवादी मारले गेले यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

पुढच्या वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना विमानाच्या खाली बांधून नेलं पाहिजे. जेव्हा बाॅम्ब सोडणार असतील तेव्हा हे लोक टार्गेट बघतील, असं सिंह यांनी म्हटलं आहे.

या लोकांना तेथेच सोडण्यात यावं. त्यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावं, असंही ते म्हणाले आहेत.

जेव्हा मी HIT मारतो तेव्हा किती मच्छर मारले गेले हे मोजत बसत नाही, आरामशीर झोपतो, असंही ते म्हणाले आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *