नुसते पांडित्य, विद्वत्ता माणसाला माणसाशी जोडून ठेवू शकत नाही. भरजरी पोशाख परिधान करून, विद्वत्तेच्या व पांडित्याच्या गप्पा शिक्षकाने वर्गातील मुलांसमोर केल्यात तर सर्वसामान्य मुलांची शिक्षकाशी जवळीक साधणे शक्य नाही. विद्वत्ता पांडित्य, प्रगाढ ज्ञान हे भरजरी पोषाखासारखे अंगावर चढले की अहंकाराचे दागिने आपोआप गळ्यावर चढविले जातात. अहंकार ज्ञानी माणसाच्या गळ्यात पडून त्याला समाजापासून दूर करतो. त्याला नाना संकटात पडतो. याउलट प्रेम, स्नेह, करुणा, माया, वात्सल्य, भाषेतील माधुर्य इतरांप्रति कनवळा या गोष्टींमुळेच व्यक्ती व्यक्तीत जवळीक साधली जाते. *स्वामी विवेकानंद…**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर १७ जेष्ठ शक १९४५*★ जेष्ठ वद्य /कृष्ण ४★ शालिवाहन शके १९४५★ युधिष्ठिर शक युगाब्द ५१२५ ★ बुधवार दि. ७ जून २०२३ ★ संकष्ट चतुर्थी ★ २००२ भारताचे माजी उपराष्ट्रपती बासप्पा दानाप्पा ऊर्फ बी. डी. जत्ती यांचा स्मृतीदिन★ जागतिक अन्न सुरक्षा दिन..
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*